सोयाबीन वळले ८ हजारांच्या दिशेने, जाणून घ्या आजचे दर

अगदी सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार होतानाचे चित्र आपण पहिले आहे. या चढ उतारीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती.

Read more

शेतकऱ्यांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे अनिवार्य, काय आहे अंतिम तारीख?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आधारद्वारे ओटीपी प्रमाणीकरण करून eKYC काम पूर्ण करू शकणार नाहीत. त्यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारेच

Read more

शेतकऱ्यांनो त्वरित करा अर्ज – ३१ मार्च शेवटची तारीख, शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान अर्ज

सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना, कार्यक्रम राबवत असते. तर शेतकरी अधिकच नफा मिळावा यासाठी शेतीबरोबर जोडधंदा करत असतात.अशीच एक योजना

Read more

मातीमधील कर्ब कमी का होते?

नमस्कार मंडळी, थोडं लक्ष द्यावे लागेल माती मधला कर्ब कमी का होतो? मातीच्या आताच्या अवस्थेनुसार आपल्या मातीमध्ये कर्ब मोठ्या प्रमाणावर

Read more

थकबाकी मुक्त होण्यासाठी शेवटचे ७ दिवस, ३१ मार्च शेवटची तारीख

महाराष्ट्र मध्ये कृषी पंप थकबाकी हा महावितरण पुढील फार मोठा प्रश्न आहे.यासाठी महावितरणनेकृषी पंप विज जोडणी धोरण जाहीर केले. अनेक

Read more

फसल शेती यंत्र, आता मिळणार भरघोस उत्पादन

शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे यासाठी नवनवीन आधुनिक यंत्र बाजारात येत आहेत. असेच एक फसल शेती यंत्र आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

Read more

शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, असा करा अर्ज ३१ मार्चपूर्वी

सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत काम करते तर शेतीबरोबर जोडधंदा करून अधिकचा नफा मिळावा यासाठी नवनवीन योजना, कार्यक्रम राबवत असते. अशीच

Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; राज्य सरकार वीज कनेक्शन कापणार नाही, कापलेली वीज पूर्वरत जोडणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे . नितीन राऊत

Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण ५ हजार १४२ गावांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना

Read more

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वर्ष २०२२- २३ राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा

Read more