मुगासह या पिकांच्या खरेदीला मंजुरी, खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी

अधिकाऱ्याने सांगितले की, “आतापर्यंत 24,000 टन मूग खरेदी करण्यात आला आहे, त्यापैकी सर्वाधिक 19,000 टन एकट्या कर्नाटकात करण्यात आले आहे.”

Read more

सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 कोटीपर्यंत कर्ज

AIF योजना: पीएम किसान कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत, शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी

Read more

तूर आणि उडदाच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ, आगामी हंगामात कमी उत्पादनामुळे भाव आणखी वाढणार !

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत तूर क्षेत्रात ४.६ टक्के, तर उडदाच्या क्षेत्रात २ टक्के घट झाली आहे. प्रमुख तूर उत्पादक भागात अतिवृष्टीनंतर पाणी

Read more

फळबाग लागवड आता अधिक सोईस्कर 5 गुंठे जमिन आहे अशा शेकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार

शेतकऱ्यांना कल हा फळपीक तसेच हंगामी पिकांकडे जास्त वळतांना दिसत आहे. तर फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाकडून देखील प्रयत्न

Read more

Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करत असतात, ज्यामध्ये कूलर,

Read more

सेंद्रिय कर्ब- नत्र गुणोत्तरातून वाढेल का जमिनीची सुपीकता? एकदा वाचाच

जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब किंवा कर्ब-नत्र गुणोत्तराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा

Read more

पाणी व्यवस्थापन काळाची गरज नाही का? एकदा वाचाच

श्री राजेश राठोड सर विषय विशेषज्ञ (कृषी व अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती1नमस्कार शेतकरी बांधवांनो आता भरपूर प्रमाणात ऊन

Read more

अश्या पद्धतीने करा बटाटा लागवड, मिळवा अधिक उत्पन्न

भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असणारी फळभाजी म्हणजे बटाटा. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर भोपाळ येथील कुरावद गावातील बटाट्याची निर्यात

Read more

या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये

शेतकरी शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. प्रयोग पुणे येथील ३ ते ४ शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी मूळच्या हॉलंडमधील असणाऱ्या

Read more

सरकारच्या या एका निर्णयमुळे तूर दरात घसरण

शेती व्यवसायाचे  समीकरण मालाच्या भावावर अवलंबून असते, असेच भाव घसरला  तर शेतकरी साठवनुक करतो. मात्र काही दिवसान पासून सोयाबीन, तूर

Read more