मार्चपर्यंत ३.७१ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीककर्ज, लाभ मिळवण्यासाठी हे काम करावे लागणार

सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रेया गुहा यांनी एपेक्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पीक कर्ज वितरणासह सहकारी संस्थांशी संबंधित नवीन शेतकरी सभासदांचा

Read more

या राज्याचा चांगला निर्णय शेतकऱ्यांना सरकार देतंय बिनव्याजी ३ लाखांपर्यंत कर्ज

शासनाच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास प्रवृत्त केले जात आहे. पारंपारिक शेतीपेक्षा बागायती पिकांची लागवड ही तिपटीने अधिक फायदेशीर

Read more

पपईच्या बागांवर विषाणूचा हल्ला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बीड जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पपईच्या बागांवर बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेकडो एकर पपईच्या

Read more

Agri Tech: घरी बसून रब्बी पिकांचा विमा हवा आहे? हे मोबाईल अॅप त्वरित डाउनलोड करा, या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह काम होईल

पीएम फसल बीमा अॅप: हवामानाच्या अनिश्चिततेपासून पीक वाचवणे आता आणखी सोपे झाले आहे. आता शेतकरी पीएम फसल विमा योजनेबद्दल त्यांना

Read more

लाल मिरचीला विक्रमी दर, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

राज्यातील अनेक मंडईंमध्ये सध्या लाल मिरचीचा दर १२००० ते २०००० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची

Read more

Agri Infra Fund: 3% व्याज अनुदानावर 2 कोटीपर्यंतचे कर्ज मिळवा, सरकार 7 वर्षांत कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक देईल हमी

कृषी कर्ज: या योजनेचा मुख्य फोकस काढणीनंतरची प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक व्यवस्थापन आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना 2 कोटींच्या कर्जावर 7 वर्षांसाठी

Read more

आनंदाची बातमी: लाल मिरचीला मिळाला विक्रमी दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट

नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांना लाल मिरचीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे भाव आणखी वाढतील, असा अंदाज आहे. सध्या बाजारात गुणवत्तेनुसार

Read more

पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही,शेतकरी कर्ज काढून रब्बी हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करत आहेत

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी अडचणीत

Read more

औरंगाबादमध्ये पिकांचे अतोनात नुकसान, शासनाकडे 695 कोटी रुपयांची मागणी

पिकांचे नुकसान: औरंगाबाद जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ६९५ कोटी रुपयांची मागणी

Read more

पारंपारिक शेती सोडून या पट्ठ्याने केली कमाल, आता या पिकातून करतोय लाखोंची कमाई

औरंगाबाद जिल्ह्यातील अमोल कृष्णा टाकपी या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेती सोडून पपईची लागवड सुरू केली आहे. आता या पिकातून त्यांना

Read more