शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,१ जानेवारी पासून तूर खरेदी केंद्र सुरु.

महिन्याभरापूर्वीच खरीप हंगामामधील नवीन तूर बाजारात आली आहे. या महिन्याभरात व्यापाऱ्यांनी एकदाही ठरलेल्या हमीभावामध्ये तूर खरेदी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी

Read more

हंगाम संपत आला तरी ,ऊस अजूनही शेतातच उभा !

यंदा सर्व पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. ऊस पिकास पोषक असे वातावरण मिळाल्यामुळे ऊस उत्पादन

Read more

आनंदाची बातमी , सोयाबीनच्या दरात वाढ !

सॊयाबीनची चर्चा अजूनही काही संपण्याचे नाव घेत नाहीये. सरकारचा निर्णय आणि शेतकऱ्यांनी केलेली साठवणूक यामुळे सोयाबीन दरात उतार होतांना दिसून

Read more

लवंगी मिरचीने उडवला ठसका !

नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळजवळ सर्व पिकांना बसला आहे.परंतु मिरचीने पिकाच्या बाबतीत मात्र उलटे झाले आहे. मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

Read more

संक्रांत आली तोंडावर , तिळाच्या दरात झाली वाढ !

खरिप हंगामातील पिकांबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस . या अवकाळी

Read more

हळदीवर करपा रोगाचा डाग पडल्याने उत्पादनात झाली घट !

हिंगोलीतील संत नामदेव हळद बाजारात हळदीची आवक सुरु झाली आहे. हिंगोलीतील या बाजारास एक वेगळेच महत्व आहे.परदेशातून देखील या बाजारपेठेत

Read more

सोयाबीन दरात स्थिरता मात्र आवकामधे चढ उतार

सॊयबीनच्या बाबतीत कोणताही अंदाज करणे अत्यंत अवघड झाले आहे. सोयाबीनच्या दरात घसरण होत असतांना देखील केंद्र सरकारने वायद्यांवर बंदी घातली

Read more

केंद्र सरकारचा मोठा ‘निर्णय’ तुरीच्या दरावर होणार मोठा परिणाम – शेतकरी’ हवालदिल’

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीत सरकार शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना देखील करत आहेत. खरीप हंगामात

Read more

सोयाबीनच्या दरामध्ये बदल शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ! लगेच जाणून घ्या नक्की काय झालाय बदल…?

बाजारपेठांमधील सर्व वातावरण पोषक असतानाही मागील आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण आणि स्थिर भाव अशा गोष्टी बघायला मिळत होत्या. आता

Read more

अद्रकाचे उत्पादन भरगोस , भाव मात्र कवडीमोल !

अद्रकाचे सततच्या बदलत्या वातावरणामुळे तसेच भाजीपाला, फळे यांच्या बदलत्या दरामुळे शेतकरी आधीच त्रासलेला आहे. या वेळेस शेतकऱ्यांवर आसमानी , सुलतानी

Read more