शेतमाल बाजार : सरकारचा साठा 6 वर्षांच्या नीचांकावर, तूर दरात वाढ सुरूच

सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे अन्नधान्याचा तुटवडा नाही, परंतु आकडेवारीवरून असे दिसून येते की तृणधान्यांचा साठा 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर, गहू 15

Read more

बाजारात पीठ 100 रुपयांनी स्वस्त, डाळींच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ताजे दर

महागाईच्या काळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. धान्य बाजारात मंगळवारी मसूरच्या भावात प्रतिक्विंटल २५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे

Read more

सरकार खुल्या बाजारात स्वस्त दरात धान्य विकणार! महागाईतून दिलासा देण्याची तयारी सुरू आहे

बाजारात गव्हाची किंमत पूर्वीपेक्षा जास्त आहे कारण तो सरकारला विकण्याऐवजी निर्यातदारांना विकण्यात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत

Read more

होळीमुळे बाजारसमित्या ५ दिवस बंद !

खरिपातील पीक शेवटच्या टप्यात असले तरी खरीप बरोबर रब्बी पिकांची देखील आवक वाढली आहे. खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, हरभरा या

Read more

लाल पत्ताकोबीच्या मागणीत वाढ, मिळवून देईल अधिकच नफा

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्या भागात हिरव्या कोबीची लागवड केली जाते त्या भागातील शेतकरी सहजपणे लाल कोबीची लागवड करू शकतात.

Read more

सोयाबीनच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय ठरला फायद्याचा ?

खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार

Read more

सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन

सध्या उत्पादनापेक्षा शेतमालाला किती दर आहे हे जास्त महत्वाचे आहे. कारण यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. एकलगोपाठ येणाऱ्या नैसर्गिक

Read more

सोयाबीन सह कापसाच्याही दरात मोठी वाढ

कित्तेक दिवसानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदाचे कारण कापूस (Cotton) असून कापसाला आता चांगला विक्रमी भाव (Record

Read more

डाळिंब उत्पादन निम्म्याने,दरात ही घट

डाळिंबाचे आधीच अतिवृष्टी, अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंबाचे अगदीच कमी उत्पादन झाले असून अवकाळी मुळे डाळिंबावर रोगाचा

Read more

कापसाच्या भावात तेजी !

सोयाबीन पिकास अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. या साठवणुकीचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला होता.

Read more