agriculture batmi

इतर बातम्याबाजार भाव

कापूस दरवाढीला १० हजारांवर ब्रेक, शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न साठवणूक की विक्री ?

सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळत होता तर जानेवारीमध्ये तर ११ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. मात्र आता दरामध्ये स्थिरता

Read More
इतर बातम्या

उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना तारणार की धोका देणार ? एकदा वाचाच

सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे

Read More
इतर बातम्या

ई-पीक नोंदणीसाठी अखेरची मुदत वाढ, १५ मार्च अंतिम तारीख

ई- पीक नोंदणीसाठी आता शासनाने तिसऱ्यावेळी मुदतवाढ दिली असून शेतकरी आता १५ मार्च पर्यंत शेतकरी मोबाइल अँप द्वारे पीक नोंदणी

Read More
इतर बातम्या

या कीटकनाशकांवर बंदी, पिकांसह मानवी आरोग्यावर होत होता वाईट परिणाम

शेती बरोबरच मानवी आरोग्याच्या हितासाठी सरकार योग्य असा निर्णय घेत असते. तर असाच एक शेती संबंधित निर्णय घेतला आहे. तो

Read More
इतर बातम्या

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा

मध्य भारतामध्ये वाऱ्यांचा संगम होण्याची स्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला

Read More
इतर बातम्याबाजार भाव

शेतकऱ्यांना अजून किती रडवणार कांदा, दरात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी, अतिवृष्टी तर आता युद्ध यामुळे शेतमालाच्या दरामध्ये मोठी तफावत येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी सर्व संकटांचा सामना

Read More
पिकपाणीब्लॉग

गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी होणारे फायदे

नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सेवेत मी मिलिंद जि गोदे घेऊ आलोय गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी होणारें फायदे. जमिनीचा

Read More
इतर बातम्याबाजार भाव

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनला ७ हजार ४०० चा दर

सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार सुरु असून शेतकरी प्रश्नात पडला आहे. मध्यंतरी सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली होती. तर

Read More
इतर बातम्या

एका पिकावर अवलंबून न राहता या पठ्याने २० गुंठ्यात हे पीक घेत कमवतोय हजारों रुपये

अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेती व्यवसायमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग जालना तालुक्यातील एका तरुणाने केला

Read More
इतर बातम्या

रेशीम शेती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, या विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी समृद्ध होणार

मराठवाड्यामध्ये सुरुवातीला केवळ जालना आणि बीड मध्ये रेशीम शेती केली जात होती. आता मात्र रेशीम शेतीचे महत्व तसेच कृषी विभागाने

Read More