पपईच्या दराबाबत व्यापारी करत आहेत मनमानी, सरकारने भाव निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पपईच्या भावाबाबत व्यापारी मनमानी करत असल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कारण पपईचे भाव व्यापारी ठरवून देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना

Read more