आनंदाची बातमी: कृषी कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, 40 तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा.

2018 मध्ये, राज्य सरकारने महसूल क्षेत्र दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी निकष म्हणून सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस निश्चित केला होता.

Read more