या राज्याचा चांगला उपक्रम, अभ्यासासोबत सेंद्रिय शेती शिकवणार, शाळेतच भाजीपाला पिकवणार

सरकार राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी एका योजनेवर काम करत आहे. यासाठी शाळकरी मुलांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read more