पुन्हा महागाई, उशिरा मान्सून, तांदूळ, पोहे, मुरमुऱ्याच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ

जोपर्यंत पेरणीसाठी पाऊस अनुकूल होत नाही तोपर्यंत अन्नधान्याच्या दरात वाढ होईल, असा अंदाज बाजार अधिकारी आणि विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Read more