कृत्रिम पाऊस : महाराष्ट्र सरकार कृत्रिम पावसाचा विचार करत, दुष्काळाशी सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत

कृत्रिम पाऊस: दुष्काळाच्या परिणामांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृत्रिम पावसाचा विचार करत आहे. कृत्रिम पावसाने खरीप पिके वाचवता येतील

Read more