कृषिमंत्री शेताच्या बांधावर मात्र नुकसान भरपाई जाहीर न करता त्यांनी गोगलगाय कसा कमी होईल,असा दिला सल्ला

मराठवाडा आणि विदर्भातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र नुकसान भरपाई जाहीर करण्याऐवजी त्यांनी गोगलगाय कसा कमी

Read more

राज्यात डाळिंब बागायतदार संकटात, किडीमुळे ट्रॅक्टरच्या साह्याने उद्ध्वस्त करत आहेत बागा

नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये डाळिंब बागांना तेलकट रोगाची लागण होत आहे. राज्यात यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. यापूर्वी

Read more

खरिपातील मुख्य पीक बुडाले पाण्यात, आता मुसळधार पावसामुळे संत्रा बागा झाल्या उद्ध्वस्त 250 कोटींचे नुकसान !

अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे संत्रा बागा उद्ध्वस्त होत आहेत, संत्री पिकण्यापूर्वीच झाडांवरून खाली पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read more