Monsoon Update: Rain to hit Maharashtra in next two days

इतर बातम्या

आई, मुलगा आणि वडील शेतात काम करताना वीज पडल्याने तिघांचा मृत्यू, हे या App च्या मदतीने टाळता येवू शकते!

गाझीपूरच्या सोफीपूर गावात वीज पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तत्काळ सर्वांना जखनिया सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. जिथे डॉक्टरांनी

Read More
इतर बातम्या

राज्यातील मान्सून १५ दिवस अगोदर परतणार, जाणून घ्या कधी परतणार पाऊस

साधारणपणे 15 ते 17 सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनची माघार सुरू होते आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून परततो. राज्यात गणेशोत्सवादरम्यान पावसाची शक्यता

Read More
इतर

पिकाच्या नुकसानीसह छायाचित्र काढणे बंधनकारक, तरच मिळणार शेतकऱ्यांना त्या आधारे नुकसान भरपाई

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे खरीफ हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामध्ये विदर्भात जास्तीत जास्त नुकसान नोंदवले गेले आहे. विदर्भाच्या

Read More
इतर बातम्या

मराठवाड्यात कृषी संकट! आठ महिन्यांत ६०० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, याला जबाबदार कोण?

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेती सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. प्रत्यक्षात जुलै महिन्यात मराठवाड्यात जास्त पाऊस झाला. त्यामुळे लाखो हेक्टर शेतजमिनीचे

Read More
इतर बातम्या

देशातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पंख देण्याच्या तयारीत, NRAA ने कृषी मंत्रालयाला नवीन धोरण केले प्रस्तावित

NRAA ने प्रस्तावित धोरणामध्ये राष्ट्रीय स्तरावरील समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्याने NRAA, NABARD, NCDC आणि SFAC सारख्या विविध

Read More
इतर बातम्या

मुसळधार पावसाने शेतजमीन गेली वाहून, पिकांचे मोठे नुकसान… कधी मिळणार नुकसान भरपाई

पिकांचे नुकसान : नागपुरात मुसळधार पावसाने दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 350 हेक्टर शेतजमीन पिके वाहून गेली

Read More
इतर बातम्या

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार पिकांच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन !

महाराष्ट्रात नेते सरकार-सरकार खेळत आहेत, त्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कोण घेणार? बाधित शेतकऱ्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये दराने भरपाई

Read More
इतर बातम्या

राज्यात मुसळधार पावसाचा कहर, आठ लाख हेक्टरवरील उभी पीक उद्ध्वस्त

मुसळधार पावसामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे आठ लाख हेक्टरवरील उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. अनेक गावांचा जिल्ह्याशी

Read More
इतर बातम्या

राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, केळी, हळद आणि भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

पिकांचे नुकसान : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हळद, भाजीपाला पिके, ऊस, सोयाबीन, कापूस आणि केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन-दोन

Read More
इतर बातम्या

राज्यात पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट, बुधवारपर्यंत सुटी जाहीर

गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी, वैनगंगा, इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांना पूर आणि मुसळधार पावसामुळे 40 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना

Read More