स्वातंत्र्याची 75 वर्षे: 1965 मध्ये झालेल्या हरित क्रांतीमुळे देश धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.

भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून एमएस डॉ. स्वामीनाथन यांचे नाव घेतले जाते. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या काळात देशात हरितक्रांतीची

Read more

या राज्याचा भारीच कारभार- शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी एकरी 15,000 रुपये नुकसान भरपाई देतय,आपल्या राज्याच काय

पीक नुकसान भरपाई: हरियाणामध्ये 5 ऑगस्टपासून पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी गिरदवारी सुरू होईल. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही माहिती दिली.

Read more

पीक व्यवस्थापन: उंदीर शेतात दहशत निर्माण करत आहेत, या देशी पद्धतींनी न मारता तेथून हाकलून द्या

लाल मिरची- किचनमध्ये वापरली जाणारी लाल मिरची ही उंदीर पळवण्याचे प्रभावी माध्यम आहे. लाल मिरचीचे द्रावण तयार करा आणि ज्या

Read more

वायू प्रदूषण कमी झाल्याने पिकांचे उत्पादन वाढू शकते, संशोधनातून आले समोर

वायू प्रदूषणाचा थेट परिणाम अन्न उत्पादनावर होतो. या प्रदूषणामुळे पिकांचे उत्पादन निम्म्याने कमी होते. नत्राचे प्रमाण कमी झाल्यास पिकांचे उत्पादन

Read more

पिकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना ? कृषिमंत्र्यांनी दिले संकेत

शेतकरी(Farmer) आणि पीक विमा कंपनी (Crop Insurance Company) यांमधील मतभेद हे पूर्वीपासून कायम काहीना काही कारणास्थव होत आलेले आहेत. यंदा

Read more

इतक्या तासांच्या आत पीक नुकसान झाल्याची सूचना देणे अनिवार्य !

खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना रब्बी पिकांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र अवकाळी (Untimely Rain) मुळे रब्बी पिकांचे

Read more

फळपीक विमा योजनेकडे आंबा बागायतदारांनी फिरवली पाठ ?

केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नवनवीन योजना राबवत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून फळबागेचे मोठ्या संख्येने नुकसान होतांना दिसून

Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

ज्या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या बाबतीत तक्रार दिली होती, पीक वाढ अवस्था, पूर्वसूचना आणि नुकसानी बाबतीत टक्केवारी ज्यावेळी दिली तो कालावधी लक्षात

Read more

पिकविम्याचा तोडगा आता गावातच !

राज्यातील सर्व विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही जवळजवळ ८५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Read more