कांदा पिकाचे लाखोंचे नुकसान, शेतकरी सापडला आर्थिक संकटात !

अतिवृष्टी अवकाळी नंतर पिकास अनुकूल असे वातावरण (Weather) निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून खूप अपेक्षा होत्या मात्र नियतीने

Read more

तांदळाच्या दरात वाढ ?

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धानाचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. यावर्षी विदर्भात सततच्या बदलत्या वातावरणामुळे धानाची पेरणी कमी प्रमाणात

Read more

लवंगी मिरचीने उडवला ठसका !

नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळजवळ सर्व पिकांना बसला आहे.परंतु मिरचीने पिकाच्या बाबतीत मात्र उलटे झाले आहे. मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

Read more

सोयाबीन दरात स्थिरता मात्र आवकामधे चढ उतार

सॊयबीनच्या बाबतीत कोणताही अंदाज करणे अत्यंत अवघड झाले आहे. सोयाबीनच्या दरात घसरण होत असतांना देखील केंद्र सरकारने वायद्यांवर बंदी घातली

Read more

मिरचीला मिळाला कोहिनूर हिऱ्याचा दर !

या वर्षी बदलत्या वातावरणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खूप त्रासलेले होते.मध्यंतरी वातावरणामुळे मिरचीची आवक कमी झाली

Read more