आपले सरकार कधी घेणार असले निर्णय? रब्बी पिकांच्या बियाण्यांच्या खरेदीवर हे सरकार देत आहे ९०% टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू

बिहार सरकारचे राज्य बियाणे महामंडळ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांच्या बियाण्यांवर अनुदान देत आहे. ज्यासाठी १ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली

Read more