जीवामृत बनविण्याची पद्धती, त्याचे फायदे

Shares

अलिकडे बि-बियाणे, खते, किटनाशके आदींच्या वाढत्या खर्चाने शेतकऱ्यांना बऱ्याच पिकांचे उत्पादन घेताना उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते. शेतकऱ्यांना नफा न होता तोट्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कोणते पर्याय आहेत हे पहात असतात. रासायनिक खतांचा खर्च बऱ्याच वेळा अवाढव्य असतो. त्याला पर्याय म्हणून जर आपण जैविक खतांचा उपयोग केला तर उत्पादन खर्चातही बचत होते. जैविक खतांमुळे उत्पन्नात वाढ होते.

जांभूळ आणि त्याच्या बियांमध्ये इतके गुण आहेत की तुम्ही जाणून थक्क व्हाल, वाचा तज्ञ काय म्हणतात

देशात खतांचा तुटवडा असल्याने भाव वाढत असल्याने शेतकरी त्रस्त, सरकारचा दावा – खतांचा तुटवडा नाही

पावसानंतर नव्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार !

शिमला मिरची शेती: शिमला मिरचीच्या या जातींच्या लागवडीत आहे मोठा नफा, अवघ्या तीन महिन्यांत बंपर उत्पादन

तुमच्या शहरतील पेट्रोल डिझलचा भाव जाणून घ्या SMS द्वारे, वाचा संपूर्ण माहिती

शेळीपालन करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता !

सरकारनं शेतकऱ्यांना सोडलं वाऱ्यावर? शेतकरी दुहेरी संकटात

Success Story : मेहनतीच्या जोरावर एका महिला शेतकऱ्याने बनवले कोरफड गाव, खुद्द पंतप्रधानांनी केले कौतुक

तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेताय, तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकता

शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वी कृषी शास्त्रज्ञांनी सांगितला हा सल्ला

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *